भूजल पातळी एक भौगोलिक अभ्यास

Authors

  • खडके सुरेखा बाबुराव Author

DOI:

https://doi.org/10.7492/80taj918

Abstract

भूजल पातळी कमी होणे ही मोठी समस्या असून तिचे परिणाम दीर्घकालीन असतात. त्यामुळे जलसंधारण, नियोजनबद्ध वापर, पुनर्भरणाच्या उपाययोजना, आणि लोकसहभाग आवश्यक आहे. सरकारच्या विविध योजनांबरोबरच नागरिकांनीही जबाबदारीने पाणी वापरणे गरजेचे आहे.यासाठी शासनाच्या योजनांचा व्यवस्थित वापर करून नागरिकांमध्ये जल पुनर्भरण विषयी जाणीव जागृती निर्माण करणे गरजेचे आहे.

Downloads

Published

2011-2025